Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

ही सहा लक्षणे दिसली तर असू* *शकते व्हिटॅमिन सी ची कमतरता*

 *ही सहा लक्षणे दिसली तर असू*   *शकते व्हिटॅमिन सी ची कमतरता*  मानवी शरीराला विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. यापैकी एखाद्या जरी व्हिटॅमिनच शरीरात कमतरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. अशा महत्वाच्या व्हिटॅमिन्सपैकी व्हिटॅमिन सी हे सुद्धा एक अतिशय आवश्यक पोषकतत्व आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराच्या प्रवाह तंत्राची क्रिया योग्य राहते. नवीन पेशींची निर्मिती होते. त्वचा हेल्दी राहते. या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास कोणती लक्षणे दिसून येतात, ते जाणून घेवूयात.  *हे संकेत ओळखा*   *1. हृदयरोग*  व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो  *2. अंगदुखी*  सतत अंगदुखीची समस्या होत असेल तर आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण अंगदुखी आणि सांधेदुखी या समस्या बहुतांश शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतात.  *3. त्वचा*  त्वचा रखरखीत, निर्जीव दिसत असल्यास व्हिटॅमिन ची कमतरता असू शकते. सतत पिंपल्स येणे हे देखील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण आहे.  *4.थकवा*...

केळीच्या सालीचे फायदे -

 केळीच्या सालीचे फायदे -   १) केळाच्या सालीचा आतील भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. २)  पिकलेल्या केळाची साल दातांना लावली तर दातांचा पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतात. ३)  केळाची साल हळूवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहऱ्यावरील मुरूमे, पुटकूळ्या नाहीशा होण्यास मदत   होते. केळाच्या सालीत अँटि-आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेंटेशन, वांग, डाग, दूर होतात. ४)  केळाच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात ॲलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतात. ५)  एखाद्या मधमाशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळाची साल बारीक करून लावल्यास आराम पडतो. ६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर. त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळाची साल लावावी, आराम पडतो. ७) त्वचेवर कोठेही मोस किंवा चामखिळ असल्यास केळाची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मोस, किंवा चामखिळ निघून जाते. ८) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी केळाची साल डोळ्यां...

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे

 *जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*          बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त, नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम....  १. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.  २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.  ३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्...

उन्हाचा तडाखा वाढतो आहे, "या" गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा व आपले आरोग्य उत्तम ठेवा

 * उन्हाचा तडाखा वाढतो आहे, "या" गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा व आपले आरोग्य उत्तम ठेवा.*  हिवाळा आता संपत आला आहे. दिवसा आता उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. काही दिवसात वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजारही उद्भवतील.अशा परिस्थितीत आता तुमची खाण्याची शैली बदलणे गरजेचे आहे.         उन्हाळ्यात डिहायड्रेशन, त्वचेची संवेदनशीलता आणि व्हिटॅमिन व खनिजांची कमतरता यासारख्या समस्या सुरू होतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात (Summer Diet) रसदार फळे, भाज्या आणि दही यांसारखे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट करावेत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या गोष्टी खाऊन तुम्ही उन्हाळ्यातही फिट राहू शकता. *दही पचनक्रिया तंदुरुस्त ठेवते :*  प्रथिनांनी युक्त असलेले दही (Yogurt) उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे देते. त्यात असलेले प्रथिने तुमची भूक कमी ठेवतात, ज्यामुळे तुम्हाला खारट आणि उच्च-कॅलरी स्नॅक्स खाण्यापासून प्रतिबंधित होते. हे तुमची पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त बॅक्टेरिया प्रोबायोटिक्स देखील प्रदान करते. *लिंबू-पुदिना पाणी :*  उन्हा...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी /skin care in summer /beauty tips

“Beauty is in the skin! "  होळी झाली आणि उन्हाळा सुरू झाला. या काळात बदलत्या ऋतूंचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. उष्णतेमुळे त्वचेतील तैलग्रंथी अधिक उत्तेजित होतात. या तैलग्रंथीतून स्त्रवणाऱ्या विशेष स्त्रवामुळे (ज्याला 'सीबम' म्हणतात) त्वचा अधिक तेलकट व चिकट दिसू लागते. म्हणूनच उन्हाळ्यात त्वचेवरील मुरमांचे(pimples) प्रमाण वाढते. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्वचा पटकन काळवंडते (टॅन होते). उष्णतेमुळे त्वचेतील घामाच्या ग्रंथी अधिक कार्यरत होतात व घामाचे प्रमाण वाढते. या अधिक येणाऱ्या घामामुळेच शरीराचे तापमान संतुलित राहते; पण वाढत्या घामामुळे बरेच लोक (लहान व मोठे) घामोळ्यांच्या त्रासाने बेजार होतात. लहान मुलांमध्ये चेहऱ्यावर व मानेवर फोड व गाठींचे प्रमाण अधिक दिसून येते. त्वचेची निगा कशी राखाल? त्वचेची निगा कशी राखल : * त्वचा स्वच्छ राखणे फार आवश्यक आहे. त्याकरिता चेहरा दिवसातून ३-४ वेळा नॅचरल पीएच फेस वॉश नी धुवावा, खासकरून बाहेरून परतल्यावर लगेच. दिवसातून आंघोळसुद्धा दोन करावी. आंघोळीसाठी अॅन्टीबॅक्टेरिअल सोपचा वापर करायला हरकत नाही * फिटिंगचे सिंथेटिक मटेरियलचे कपडे टाळाव...

या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण-

 *‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण* गोड आणि चवदार पायनॅप्पल ज्यूस सर्वांनाच आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन, अँजाइम आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हाडे मजबूत होतात. पचनक्रिया चांगली होते. शिवाय, हा ज्यूस गोड असूनही यामध्‍ये कॅलरीज कमी असतात. पायनअ‍ॅप्‍पल ज्‍यूसमुळे अनेक आजारही दूर होतात. या ज्यूसचे आणखी फायदे जाणून घेवूयात.  *पोटाचे आजार*  हा ज्‍यूस घेतल्याने पोटाचे आजार बरे होतात. पोट फुगण्‍याचा त्रासही बरा होतो. प्रोटीन डायजेस्‍ट होण्‍यास मदत होते.  *लठ्ठपणा*  कॅलरीज कमी असल्याने याच्‍या नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते.  *डोळ्यांचे आजार*  अननसातील व्हिटॅमिन अँटीऑक्‍सीडेंट आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी फायदेशीर असते. हे ज्‍युस नियमित पिल्‍याने डोळ्यांचे अनेक आजार दुर होतात.  *त्वचेच्या समस्या*  यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम त्‍वचेसाठी लाभदायक आहे. पुरळ, पिंपल्‍स तसेच काळेडागही कमी होतात.  *अस्‍थमा*  यात बीटा-कॅरोटिन आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. अस्‍थमाचा धोकाही कमी होतो.  *अर्थाइटिस* ...

फ्रीजचा वापर आणि आपले आरोग्य-

 *फ्रीजचा वापर आणि आपले आरोग्य*            अन्नाची सगळी पोषण मूल्य फ्रीजमध्ये ठेवून ठेवून नाश पावतात. अनेक फ्रीज कंपनी आपल्या फ्रीजचे ज्या पद्धतीने मार्केटिंग करत असते त्याची अनेकांना भूल पडत असते. फ्रीज मध्ये ठेवले याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की ते अन्न ताजे राहते. सगळी पोषणमूल्य गेल्यावर राहिलेला गार चोथा फक्त आपण पोटामध्ये ढकलत राहतो.         असे अन्न आयुर्वेदाने “तामसिक” प्रकारात वर्ग केलेले आहे. असे अन्न सतत खावून शरीरातील उत्साह नष्ट होतो. आळशीपणा वाढतो. कुठलेही काम करण्यात रस वाटत नाही. शरीर आणि बुद्धी दोन्ही ला मांद्य येते. सतत चिडचिडेपणा वाढीस लागणे ही याच अन्नाची परिणीती असते. अगदी रात्री चिरून फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी देखील सकाळी आपण काढतो तेव्हा तिच्या मधले vitamin, minerals नाश पावलेले असतात.            जेव्हा आपण कुठल्याही हॉटेल मध्ये कधी खाण्यास जातो तेव्हा कधी निरीक्षण केल तर लक्षात येईल की पंजाबी , continental , North Indian च्या नावाखाली ज्या १७६० डिशेश ची यादी दिलेली असते त्या मध्य...

आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा -

 *आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :* ▪️ *आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.* ▪️ *आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.* ▪️ *प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.* ▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना  हालचाल  नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.* ▪️ *डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.* ▪️ *एकदा  आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.*  *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फ...

जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे? मग खास तुमच्यासाठी

 *जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे? मग खास तुमच्यासाठी* अनेकांसाठी चहा म्हणजे स्वर्गातील अमृतच. विशेष म्हणजे या लोकांना केव्हाही, कोणत्याही वेळेला, कुठेही चहा हवा असतोच. काहीजणांना तर जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याला घातक आहे. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊयात... ● चहापावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायला जड जाते. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणे टाळावे.  ● चहामध्ये कॅफिनही असते. ज्यामुळे रक्‍तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचे अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल वाढवते. यामुळे शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. ● चहामध्ये पॉलिफेनॉल्स आणि टेनिन इत्यादी घटक असतात जे जेवणातील लोह शोषत नाहीत. परिणामी शरीराला त्याचा फायदा होत नाही. विशेषत: महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरते.  ● जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय राहू शकत नसाल, तर जेवणानंतर किमान एक तासाने घ्या. तेही ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी.

दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, निरोगी राहा*_

 *दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, निरोगी राहा*_         आयुर्वेदात म्हटले आहेत की तांब्याचे पाणी शरीरातील बऱ्याच दोषांना शांत करतं. तसेच या पाण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात. आपल्याला हे सांगू इच्छिते की तांब्याच्या भांड्यात साचलेले पाणी ताम्रजल म्हणून ओळखले जाते. हे पाणी पूर्णपणे शुद्ध असत. हे सर्व प्रकाराच्या जिवाणूंचा नायनाट करतो. तसेच हे माहित असावे की तांब्याच्या भांड्यात पाणी किमान 8 तास ठेवलेले असावे. *तांब्यामध्ये पाणी ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ या -* ▪️अतिसार, कावीळ, आव किंवा आमांश सारख्या आजाराशी लढायला खूप उपयुक्त आहे. ▪️ पोटात दुखणे, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला या त्रासापासून त्वरित मुक्ती मिळते, तसेच हे पाणी पिण्यामुळे कधीही काही समस्या उद्भवत नाही. ▪️ तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्यानं कर्करोगाच्या समस्ये विरुद्ध लढण्याची समस्या वाढते. कारण यामध्ये कर्कविरोधी घटक असतात. ▪️शरीरातील जखमा अंतर्गत किंवा बाह्य असतील त्वरित बरे होण्यात मदत करणे फायदेशीर ठरते. ▪️ तांबा हे प्यूरिफायरचे काम...

केसांच्या समस्येवर गुणकारी 'तिळाचे तेल'/benifits of seasame oil

 *केसांच्या समस्येवर गुणकारी 'तिळाचे तेल'*        तिळाच्या तेलाचा वापर अनेक अन्नपदार्थात तर केला जातोच, पण यातील औषधीय गुणांमुळे या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी देखील केला जातो. चला तर, तिळाच्या तेलाचे फायदे जाणून घेऊयात..  ● तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि प्रोटीन हे घटक आढळतात. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी हे तेल खूपच फायदेशीर मानले जाते. ● हे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असेच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल. ● तिळाचे तेल केसांना फक्त चमकच नाही तर त्यांना मजबूतीही देते.  ● केस गळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तिळाच्या तेलाचा वापर करून पहा. याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील दूर होते. ● तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्त परिसंचलन चांगले होते. ज्यामुळे केस लवकर वाढतात.  ● जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर करावा. शिवाय केसातील कोंडा देखी...

दिर्घकाळ तरुण राहण्यासाठी या गोष्टी टाळा-*

 *दिर्घकाळ तरुण राहण्यासाठी या गोष्टी टाळा-* Live young, live long  ◼ *धूम्रपान* सिगारेट ओढल्यामुळे आपले वय जास्त दिसून येते. धूम्रपान करणार्‍या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.  ◼ *तणाव* आपण हे बऱ्याच वेळा ऐकले असेल की तणाव एखाद्या व्यक्तीस वृद्ध बनवतो. आता हे प्रयोगामधूनही सिद्ध झाले आहे.  ◼ *अपुरी झोप* नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार रात्रीची चांगली झोप तुम्हाला जास्त काळ तरूण ठेवू शकते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी आठ तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. ◼ *व्यायाम न करणं* व्यायामाच्या अभावामुळे शरीरात लवचिकता राहत नाही. त्यामुळे भविष्यात बर्‍याच समस्या उद्भवतात. कारण व्यायामाचा अभाव देखील लोकांना लवकर वृद्ध बनवत आहे.  ◼ *अति सुर्यप्रकाश* तुमचा विश्वास नाही बसणार, पण सन टॅनिंगमुळे आपल्या चेहर्‍यावर सुरकुत्या येऊ शकतात. जरी आपल्या त्वचेवर जळजळ होत नसली, तरीही जास्त सुर्यप्रकाशामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते.  ◼ *कमी हसणे* हसण्याने काळानुसार दिसू लागलेल्या सुरकुत्या कमी होतात. हसणे आपल्याला आनंदी ठेवते आणि जगण्याची उर्जा देते.

कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी छान उपाय*

 *कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी छान उपाय*  आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये घर आणि ऑफिसच्या दुहेरी जबाबदारीमुळे चेहरा निर्जीव होतो आहे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, खासकरून कपाळावरील सुरकुत्या चेहऱ्याचे सौंदर्यच खराब करत नाही तर आपण वयस्कर देखील दिसू लागता. तथापि या चिंतेचे मुख्य कारण थकवा, ताण-तानाव, चिंता, फास्ट फुड- जंक फुड आणि शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता. जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या कपाळावरील सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. कसे? जाणून घ्या सविस्तर.. ✅ *करा चेहऱ्याचा मसाज*  कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्या चेहऱ्याची नियमित मालिश केली पाहिजे. चेहऱ्याचा मसाज आपल्याला तणावातून आराम देतो, तसेच चेहरा तेजस्वी बनवतो आणि तिथला रक्त प्रवाह देखील वाढतो. हे मृत पेशी देखील काढून टाकते, जेणेकरून काही दिवसात आपल्या कपाळावरील सुरकुत्या दूर होतात. ✅ *तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा*  जेव्हा आपले शरीर हायड्रेट असते तेव्हाच चेहऱ्यावर चमक येते. म्हणूनच, तुमच्या कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, शरीराला नेहमीच हायड्रेट ठेवा आणि त्यासाठी दररोज किमान ८...

सकाळ च्या काही चुकीच्या सवई देतात अनेक आजारांना निमंत्रण*

 *सकाळ काही चुकीच्या सवई* *अनेक आजारांना निमंत्रण*  सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपले शरीर आणि स्नायू खूप सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपण सकाळी शरीराबरोबर जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कोणतीही चुकीची सवय बऱ्याच रोगांना कारणीभूत ठरू शकते. सकाळच्या नाष्ट्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. याशिवाय काही चुकीच्या सवयींमुळे साखरेच पातळीही अनियंत्रित होते. म्हणून उशीर न करता या चुकीच्या सवयींबद्दल माहिती जाणून घ्या… ▪️नाष्ट्यामध्ये या गोष्टींचा समावेश करू नका- सकाळी घाईघाईत आपण हेल्दी खाण्याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फुडचा नाष्टा केल्यास आपले वजन अनियंत्रित होऊ शकते. प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळी जंक फूड खाणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. ▪️सकाळी नाष्टा न करणे- असे बरेच लोक आहेत जे घाईघाईत नाष्टा करत नाही, हे लठ्ठपणा वाढवण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सकाळ नाष्टा केला नाही तर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण यामुळे आपली पचनक्रियेमध्ये बिघाड होत आणि मग ...

दिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स!

 *दिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स!* आपण आहाराशी निगडित लहान गोष्टींकडे फार लक्ष देत नाही. तसेच अशा बऱ्याच गोष्टी खातो जे आपल्या आरोग्याला फायदेशीर नसतात. चला, तर दिवसभर सक्रिय राहण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील...    *1.* दररोज भरपूर पाणी (तीन ते चार लिटर) प्या, आणि कॅलरी मुक्त गोष्टींचे सेवन करा. *2.* सकाळी न्याहारी घ्या. न्याहारी न घेतल्यानं अनेक आजार होऊ शकतात. *3.* रात्री स्नॅक्स घेताना जपूनच खा. *4.* दिवसभर दोन जेवणाच्या मध्ये किमान चार तासांचे अंतर असू द्यावे. सारखे काही ना काही खाणे टाळा. *5.* आहारात प्रथिने समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. *6.* आहारात गरिष्ठ आणि मसालेदार पदार्थ नसावे. *7.* खाण्यात लाल, हिरव्या, संत्री रंगाचे पदार्थ आवर्जून घ्या.  *8.* वजन कमी करण्यासाठी जेवणात मीठ कमी करा. *9.* दररोज जेवणापूर्वी कमी कॅलरी असलेले व्हेजिटेबल सूप घ्यावे. यामुळे 20 टक्के कॅलरी कमी खर्च होईल. *10.* कॅलरीची संख्या वगळून पोषक घटक असलेला आहार घ्यावा. व

मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे benifits of Earthenware

 *मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे-*  ◼माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे ◼माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते, असे डॉक्टर सांगतात. ◼कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही. ◼नैसर्गिक थंडावा- लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान...

वांग, चेहऱ्यावर काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेंटेशन,.. यासर्वांवर उपायः

 वांग, चेहऱ्यावर  काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेंटेशन,.. यासर्वांवर   उपायः ◼️संत्र्या च्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून. ◼️जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा. ◼️तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे. ◼️कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस. ◼️निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे. ◼️जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे. ◼️ओलीहळद वाटून चेहऱ्याला  लावणे. ◼️दुधाची साई, हळद, लिंबू, मध, एकत्र करून त्वचेवर लावा. त्वचा मऊ पडते व चेहरा उजळतो. ◼️आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे. ◼️रोज अक्रोड खावा. ◼️कारल्याच्या पानाचा रस लावा. ◼️मध व तूप एकत्र करून आंघोळीपूर्वी दोन तास लावा. ◼️महामंजिष्ठादी काढा ३ चमचे व तितकेच पाणी टाकून घेणे. ◼️काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप…

केसांपासून ते हृदयापर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल ‘काळ्या मनुक्या’चे सेवन!

केसांपासून ते हृदयापर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल ‘काळ्या मनुक्या’चे सेवन!  काळा मनुका-  तुम्ही आंबट गोड केशरी मनुका खाल्लीच असेल, पण कधी काळ्या मनुक्याची चव चाखली आहे का? जर आपण कधीही काळी मनुका खाल्लाच नसेल, तर त्याचे फायदे देखील तुम्हाला ठाऊक नसतील. वास्तविक, पिवळा मनुका हिरव्या द्राक्षापासून बनवतात आणि काळा मनुका काळ्या द्राक्षापासून बनवतात. काळा मनुका उष्ण असतात आणि केशरी मनुकांपेक्षा जास्त फायदेशीर असतात. काळ्या मनुकामध्ये प्रथिने, कार्ब, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक घटक असतात. हे अशक्तपणापासून हृदय, बीपी, हाडे, पोट, केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.  चला तर, त्याच्या आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेऊया…  पचन संस्था- काळ्या मनुकामध्ये अधिक फायबर आढळते. याचे दररोज सेवन केल्यास पाचन तंत्राच्या सर्व समस्या दूर होतात. यासह, हे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते, ज्यामुळे पोट चांगले राहते आणि बर्‍याच समस्यांपासून मुक्ती मिळते. ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येमध्ये फायदेशीर- काळ्या मनुकामध्ये बोरॉन हा घट...

लहान वयात 'दमा' होण्याची 'ही' आहेत कारणे आणि लक्षणे

 लहान वयात 'दमा' होण्याची 'ही' आहेत  कारणे आणि लक्षणे  दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत. योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. साधारण 23 ते 27 टक्के लहान मुलांमध्ये दम्या मुख्य कारण वाढलेले वजन असते. ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो, अमेरिकेतील ड्येक विश्वविद्यालयात 5 लाखांपेक्षा अधिक मुला-मुलींच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानं आढळून आले आहे. ♦️ ही आहेत कारणे  1. काही औषधे सतत घेतल्याने 2. मुलाचे जन्मावेळी कमी असलेले वजन 3. श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव 4. तणाव व शारीरिक कष्ट 5. हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपण 6. वाढते शहरीकरण 7. घरातील अॅलर्जिक घटक 8. वजन जास्त असण ♦️ ही आहेत लक्षणे  1. सतत खोकला येणे 2. श्वास घेताना किंवा सोडताना आवाज येणे 3. श्वास कमी घेता येणे 4. छातीत वेदना होणे 5. घाबरणे 6. अस्वस्थता जाणवणे 7. सतत थकवा जाणवणे ♦️ अशी घ्या काळजी  1. ...

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

  शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?  बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी 👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम. 👉 आहारात सिझनल फळांचा  समावेश करा. 👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, 👉🏻 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.  👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे 👉 सुकामेवा शेंगदाणे खावे,  अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.

शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे*

 शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे* तुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात, आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे 300 रोगांचा उपचार केला जाऊ शकतो, शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या या भाजीचे काय फायदे आहेत चला पाहू. यामध्ये खालील पोषक तत्व विटामिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, C पोटैशियम डाइटरी फाइबर वाटर कार्बोहाइड्रेट प्रोटीन सोडियम जिंक और फास्‍फोरस कैल्शियम आयरन हाडांसाठी फायदेशीर शेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल. डायबेटीस मध्ये फायदेशीर जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी क...

भूक न लागण्याची कारणे काय?

 भूक न लागण्याची कारणे काय? भूक न लागणे हा प्रकार सामान्य वाटत असेल तरी तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यावर एक नजर...  1) आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो. अशात भूक कमी लागते किंवा लागतच नाही.  2) विविध प्रकराची औषधे तुम्ही घेत असला तर औषधामुळे कमी भूक लागते. 3) काही कारणास्तव हृदयाची धडधड वाढली कि, पचनक्रीया मंदावते. त्यामुळे देखील तुम्हाला भूक लागत नाही. 4) व्यक्तीच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ, ऋतू, त्याची मानसिक स्थिती इ. गोष्टींवर भूक न लागणे अवलंबूृन असते.  5) पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, कॅटबरी, चॉकलेट यासारखे पदार्थ, थंड पदार्थ अन् थंड पेय यांची सवय, भेळ, फरसाण, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन् भूक लागत नाही. 6)  अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण झाला कि, भूक कमी लागते.  7) अधूनमधून सारखे काहीतरी काहीतरी खात राहील्यानेही भूक लागत नाही. त्यामुळे दोन जेवणांमध्ये किमान चा

केसांची निगा कशी घ्यावी ज्यामुळे केस गळणे बंद होईल.............

 केसांची निगा कशी घ्यावी ज्यामुळे केस गळणे बंद होईल* ◼️केसांत कोंडा‌ (Dandruff) व केस गळतात ! तर कच्च्या पपईचा लेप १०-१५ मिनिट डोक्यावर लावा. ◼️मेंदीत भरपूर पोषकतत्व असतात जे केसांसाठी चांगले असतात. मेंदी पाण्यात मिक्स करून लावल्याने देखील फायदा होतो. ◼️मधाने केस गळणे (hair fall) थांबवले जाऊ शकते. १ चमचा मधात १ चमचा लिंबूरस मिक्स करून केसांना लावा व अर्धा तासानंतर केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने केसांचे गळणे कमी होते. मधात दालचीनी मिक्स करून लावल्याने देखील केस गळणे बंद होते. ◼️Olive oil थोडे गरम करा. यात १ च. मध+1 च. दालचीनी पूड मिक्स करा. अंघोळीच्या अगोदर 15 मिनिट केसांवर लावा.या टिप्स मुळे केस गळणे बंद होतील. ◼️दुध/दही यात बेसन मिक्स करून लेप करा व याने केस धुवा. यामुळे केसांना चमक येऊन केसांचे गळणे बंद होईल. ◼️अनेकांना केस गळण्याची समस्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते. तळलेले मसालेदार अन्नपदार्थात पोषक तत्वांची कमी असते.ज्यामुळे शरीराला झिंक,प्रोटीन,आयरन, कॕल्शियम,विटामिन मिळत नाही जे निरोगी केसांना गरजेचे आहे.यासाठी हिरव्या भाज्या, फळे, सुकामेवा, दुध, यांच...

पाणी पिणे वाढवा...........

 पाणी  पिणे  वाढवा*  पाण्याचे  महत्व  ----- १) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २)  दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे  आवश्यक आहे. ३)  कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४)  सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास  कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.   ५)  रक्ताभिसरण व्यवस्थित होते.      ६)  B. P.  संतुलित राहतो. ७)  बद्धकोष्ठता नष्ट होते. ८)  आळसपणा कमी होतो. ९)  डोक्यावरील केस गळत नाहीत. १०)  स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत. ११)  तारूण्य टिकून राहते. १२)  शरीर आतून स्वच्छ होते. १३)  किडनी स्टोन होत नाहीत. १४)  अन्नपचन चांगले होते. १५)  मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो. १६)  जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर  बारीक होते. १७)  जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते. १८)  जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी  प्यायल्यास शरीर मध्यम राहते. १९)  जेवणानंतर ६० मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे. २०)  आपण  ग...